राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.
राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा सुरू असताना भामरागड येथे नक्षलविरोधी मोठी कारवाई झाली असून यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.